
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सि.गो.पाटील महाविद्यालयात व्याख्यान, शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील
स्वराज्य निर्मितीच्या कार्यात अठरापगड जातीच्या लोकांनी सर्वस्वाने सामील होऊन हे राज्य आमचेच आहे ही भावना त्यांच्यात निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याला सर्वोत्कृष्ट मॅनेजमेंट