
मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
प्रतिनिधी – सुनील कांबळे मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाविषयीच्या खटल्याची सुनावणी होत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे… सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना








